How are you? Hope you are doing great!!!
You might be wondering, what is this blog all about? Allow us to explain..
The main objective of YUVA DEBRA group is to promote social, cultural and business networking amongst Deshastha Brahmins.
We at YUVA DEBRA are a group of young professionals who passionately believe in the networking of Deshastha Brahmins for our own good.
We, as a community are perhaps not really aware or not much bothered to know about our great lineage. We haven’t seen any serious attempts to bring our community members for intra community networking. We are hoping to improve and foster intra community networking for the social,cultural and economic benefit of the Deshastha Brahmin Community.
In case you have forgotten, Let me just give you a glimpse of our great community.
Have a look at this:
- We are the largest Brahmin Sub Caste in Maharashtra
- Total no of Deshastha Brahmins – 20 lakhs +
- Spread across the world from Maharashtra, Karnataka, Madhya Pradesh, Gujarat to UK & USA, Australia, Middle-East. In short, a world wide presence…
Ours is a community having many eminent personalities like Sant Dyaneshwar, Samartha Ramdas, Rahul Dravid, Sonali Kulkarni, Atul Kulkarni, Sudha Kulkarni- Murthy, Baba Amte, Manohar Joshi, Pt Bhimsen Joshi, D S Kulkarni(DSK), Acharya Atre, Kusumagraj, Abasaheb Garware, Devdatta Deshpande (Founder-Persistent Software Systems- Pune), Gururaj Deshpande (Richest Indian for the year-2001), Vikram Pandit ( CEO-Citibank )and many more…
It is our humble wish that we all make an attempt to connect to our community and revive our social, cultural and economic ties within our Deshastha Brahmin Group.
We have started an eMagazine “Deshasthayan” which has been fairly received by our community members.
“Deshasthayan” eMagazine is an attempt from our end to reach out to our Deshastha Brahmin Community members and provide them with literary entertainment. Deshasthayan eMagazine is now in its second year of circulation and has been receiving increasing support from our community members from India & abroad.
We hope to serve the community through many more projects in the years to come.
Apr 24, 2010 @ 13:23:29
khupach chhan kaam karat ahat tumhi ! mi sadhya UPSC chi prep karat ahe ! tya antargat abhyas karatana mi gotra, gotranchi nirmiti ani vedic kalatil brahminanche mahan kary ya sambandhit abhyas karat ahe ! tyavar mi lavakarach kahi likhan karu ichchhito ! jar tumachi paravanagi asel tar ithe mi te paste karu shakato ka ?
Jul 11, 2010 @ 14:44:27
Hi Avadhoot,
Apla Abhipray Milala. Apan amchya hya upakramala daad dilit tya baddal mana pasun Dhanyawaad. Tumhala je kahi likhan karun ithe post karayche asel te tumhi jarur post karu shakta. ha blog sarva deshastha brahmin community sathich ahe.
Team Yuvadebra
Team “Deshasthayan”
http://www.esnips.com/web/deshasthayan
http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11478396142855348057
http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=32442190
Sep 21, 2010 @ 18:17:01
Kindly send me updates of this blog on my mail address.
There is no web site excluvesely dedicated for Deshatha Brahmin community. If any one knows about such site, please let me know.
Regards
Vikas Joshi
Sep 23, 2010 @ 21:47:09
khupach chan prayatn ahe. deshshthani aapla ujwal itihas mahit karun ghetla pahije. aani abhiman balgla phije. keep it up.
Nov 22, 2010 @ 19:03:36
Thank you Avinash
Sep 25, 2010 @ 18:28:35
mast websites ahe!!!!!!!!
Nov 22, 2010 @ 18:51:02
thanks
Nov 22, 2010 @ 18:15:37
Chitpavan bramhin have a site with details of gotra, surname, kula katha dose we have any site like that
Nov 22, 2010 @ 19:00:10
Hi Tejas,
No..as of now, we don’t have any such site. we are working towards creating a portal for Deshastha Brahmins.
Thanks for your support and co-operation
Team Yuva Debra
Dec 28, 2010 @ 18:40:36
If you need any help regarding website, do reply me.
Changla Prayatna aahey..
Shubhechya.
Jan 06, 2011 @ 17:01:46
We appreciate your support Shirish..Thanks for the encouragement..
Cheers,
Team Yuva Debra
Feb 17, 2011 @ 17:19:41
सद्ध्याची परिस्थिति पाहता आपल्या ब्राह्मण समाजातील युवा पीढ़ी साठी हे नक्कीच प्रेरणा दाई अणि स्फूर्ति दायक ठरेल यात शंकाच नाही ….उपक्रम अतिशय चांगला आहे ..एकत्र येण्याने नेहमी फायदाच होतो …पण सद्ध्या ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी चालू केलेला नविन उपक्रम म्हणजे “बहुभाषिक ब्राह्मण महाधिवेशन ” आत्तापर्यंत ६ अधिवेशन झाली आहेत. ह्यावेळी ७ वे अखिल बहुभाषिक ब्राह्मण महधिवेशन ,चाणक्यनगरी ,सांगली येथे होणार आहे ….मागील सर्व सम्मेलानातिल आकडे पाहता या वेळी ४ ते ५ लाख ब्राह्मण उपस्थित रहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे……….. तरी deshasthabrahmin.wordpress.कॉम ने आपले कर्त्तव्य म्हणून जमेल तितकी ह्या महाधिवेशानाची पब्लिसिटी करावी हीच विनंती .
Jan 06, 2011 @ 14:21:26
The webpage design is not convinient to read because of the background lines. It would be helpful if you could remove them. As a learned person, I would prefer if you could structure and provide scientific information more (ofcourse along with miths and traditional knowledge). Good work, keep it up, genuinely. Regards
Feb 21, 2011 @ 22:31:24
Hi nitin,
Thanks for ur feedback..Based on ur suggestion, we have changed the background design of our webpage. hope this helps people to read the content with ease.
Jan 18, 2011 @ 16:01:12
Khup Chan,Mee kadhipasun assa blog shodhat hoto,I am expecting a seperate website and community for debra where I can find good friends and emplyoees for my company.
Feb 21, 2011 @ 23:11:11
Dear Shri Ravindra Deshpande,
We are working on creating a website for our Deshastha Brahmin Community.
Hopefully, we should be able to do that soon..
Thanks for ur support & encouragement
Jan 26, 2011 @ 23:22:40
Excellent work Yuva Debra!!
The information is quite good, but still has some room for improvement .
There is no Web site for DESHSTHA BRAHMINS on net, like that of KOKNASTHA. One thing is sure that, Deshastha Brahmins are not well united like that of Koknasthas. Well there are lots of hopes from Yuva Debras like you
Well done, bravo!! , keep it up. God bless you. Thank you.
Jan 27, 2011 @ 19:13:57
khupch chan watale mitra good job!!!!!!!!!
keep it up .
ani kahi madat lagli tar jarur sang ……
Feb 21, 2011 @ 22:34:20
thanks for ur feedback & support Harshad..
Jan 28, 2011 @ 20:31:24
देशस्थ ब्राह्मणांना या मायाजालावर, कुठेतरी स्थान आहे; एक व्यासपीठ आहे याचा मनोमनी अत्यानंद.
तामिळ ब्राह्मणाची एक site आहे, तद्वत मराठी ब्राह्मणांची पण एक असावी असे वाटते.
विजय पांडुरंग कुलकर्णी
Feb 21, 2011 @ 22:33:08
Vijayji,
aplya abhipraya baddal dhanyawaad. amhi suddha deshastha brahmin website ha upakram ghenyas utsuk ahot. lavkarach hyavar nirnay houn kaarya suru hoeel ashi asha ahe.
Jan 30, 2011 @ 15:54:10
Very Nice Please Keep it up…
Thanks,
With Regards,
Feb 19, 2011 @ 00:41:40
hey..first of all hi site khupach chan aahe …..wish u all the best …….khup changala kam karat aahat….aapan brahman aahot ani tyamulech deshastha aahot, sadhya sampurna bharatat bramhan virodhi vatavaran aahe tyan open categoery madhye aslyamule aaplya mulanna kahi fayda hi milat nahi….durdaivane bramhan samaj ha ekatra yenyapasun vanchit rahila…..je baki itar samajane kurun swatahache hit sadhle….pan aata bramhan aikyachi lat usalli aahe ……bahubhashik adhiveshanamule bramhan samaj ekatra yeu lagla aahe ……aatache mahadhiveshan he sangalila aahe april 9 ani 10 …..sampurna deshatun 5 lakh brahman lok yenar aahet ….tyat deshastha pan aahetach so ….adhiveshanala promrte kara ..,aaplya lokanparyant asha adhiveshananchi mahiti pohochavne he tumche kartavya samja ani pls asha adhiveshnana promote kara
thank u……all the best
Feb 21, 2011 @ 23:13:20
Vinayji,
We appreciate your feedback. we would surely promote the Akhil Bhartiya Brahmin Maha Adhiveshan through our online forums as much as possible.
Hoping to meet you at the adhiveshan
Feb 19, 2011 @ 00:45:01
सांगली येथे ९ व १० एप्रिल रोजी सांगली-मिरज रस्त्यावरील श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर अखिल भारतीय बहुभाषिक ब्राम्हण अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजन समिती अध्यक्ष बापूसाहेब पुजारी यांनी शुक्रवारी दिली. या अधिवेशन कार्यस्थळाला ‘चाणक्यनगरी’ असे नाव देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणारे हे अधिवेशन काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगून बापूसाहेब पुजारी म्हणाले, की आता हे अधिवेशन ९ व १० एप्रिल रोजी होत आहे. अधिवेशन कार्यस्थळी फेब्रुवारी महिन्यातच मंडप उभारणी, निवास व्यवस्था व अन्य कामांना सुरुवात केली जाणार आहे. या अधिवेशनाला इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती, या कंपनीच्या अध्यक्षा त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती, निवृत्त निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन, अणू आयोगाचे निवृत्त अध्यक्ष अनिल काकोडकर, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, रिलायन्सचे निवृत्त अध्यक्ष एम. एन. चैनी, किलरेस्कर ब्रदर्सचे प्रमुख संजय किलरेस्कर, शाश्वत शेती या विषयावर आंदोलन करणाऱ्या दिल्ली येथील श्रीमती वंदना शिवा, तरुण पिढीचे भवितव्य घडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे अविनाश धर्माधिकारी, घराला घरपण देणारी माणसं या संकल्पनेचे जनक डी. एस. कुलकर्णी व श्रीमती हेमंती कुलकर्णी, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर वाहतुकीसाठी श्रेष्ठ दर्जाचे महामार्ग निर्माण करणारे आयआरबीचे डी. पी. म्हैसकर व वीरेंद्र म्हैसकर, पारी उद्योग समूहाचे पुणे येथील विनय काळे व वेदाचार्य मोरेश्वर घैसास उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात ‘ब्राम्हणांनी राजकारणातील उदासिनता सोडून सक्रिय सहभागी व्हावे’, ‘ब्राम्हणांनी शेती व्यवसाय धाडसाने करावा’, ‘समाजाच्या युवापिढीचे भवितव्य’ व ‘समाजाच्या कुटुंब संस्थेवर होणारे आघात’ या चार विषयांवर सखोल चर्चा घडवून आणली जाणार आहे. तसेच ब्राम्हण समाजातील कर्तबगार व्यक्ती या सर्वाची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे, असेही पुजारी यांनी सांगितले.
Mar 04, 2011 @ 20:28:13
hya upakramala amchya “Deshasthayan” parivara tarfe hardik shubheccha
Mar 07, 2011 @ 16:33:43
Please provide me the details as I want to join the group.
Mar 07, 2011 @ 20:51:31
Hi Sameer,
Please share your email id with us so that we can send you the link of the Deshasthayan E Magazine directly on your email.
We are also present on
Facebook Group Name – Deshasthayan
Twitter Id – Deshasthayan
Cheers,
Team Deshasthayan
Mar 31, 2011 @ 13:29:42
HEY vikram pandit suddha Debra aahet naaA????
Apr 02, 2011 @ 22:19:44
No IDEA..Amhala ase kuthech kahi reff material milale nahi jyatun he kalel ki Vikram Pandit Deshastha ahet.
Apr 18, 2011 @ 17:33:22
I can suggest some of the deshashta brahmin who are famous Please include them in the pride articles. Pravin Thipse – Grandmaster, Sadashiv Amrapurkar -Actor, Abasaheb Garware – Industry, Manohar Joshi -SS CM & LS Speaker, Suhas Avachat -Hotels
Regards,
Hemant Panchakshari
Apr 28, 2011 @ 18:49:36
Hemant,
Thanks for the info..
We will definitely include them in our Deshasthayan “Hall of Fame ” Section in the Deshasthayan emagazine
– Team Deshasthayan
Jun 02, 2011 @ 09:53:29
thipse kokne astat imo. please reconfirm.
Jun 02, 2011 @ 10:53:59
Couldnt find the surname Thipsay under Kokanastha or Karhade brahmins. Have checked all available material on the internet. If you have any references to share, please do..
Jun 14, 2011 @ 21:00:48
mast page aahe
Aug 09, 2011 @ 16:35:19
धन्यवाद पराग..आपला अभिप्राय वाचून आनंद झाला.
Jun 21, 2011 @ 12:08:03
Dear all
i have recently created a group titled “Debra First” in the linkedin.com website.
The idea being to promote professional, business and cultural networking amongst all deshashtha brahmins all over the world .
Thsi group is intended to bring together all deshashtha brahmins around the world in the sphere of academics,industry,business arts and culture and foster intragroup community networking.You have to be a member of linkedin.com first and you will find this group in the “Groups” directory
Sep 16, 2011 @ 18:52:35
Suniel,
Its really wonderful to know that you have taken such a worthy initiative on Linkedin.
Keep up the good work.
Team Deshasthayan
Jul 20, 2011 @ 15:14:12
Great website and indeed great work!! It feels nice to see a page dedicated to our own community. It’s a wonderful attempt to spread awareness about Deshastha Brahmins, important Deshastha people and their achievements, contributions towards society, nation etc. Let me take this opportunity to thank and at the same time congratulate the Deshasthayan team. My best wishes for the journey ahead.
Sep 16, 2011 @ 18:53:55
Chaitanya,
Appreciate your feedback. Thanks for the support. Please share this initiative with as many fellow Deshasthas as you can
Team Deshasthayan
Aug 07, 2011 @ 19:02:07
“ब्राम्हण हरवला आहे”*******
“ब्राम्हण हरवला आहे”*******
स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.
कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात खिचपत पडलो असतो.
जोशी: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरच!! आणि इंग्रजांच्या राज्यातच हे जे चालले आहे ते चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यांनी समाजप्रबोधन केल. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?
कांबळे: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.
जोशी: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झाले नाहीत?
कांबळे: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?
जोशी: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्याने, समतेने, गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राम्हण होते.
कांबळे: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. “मानवता धर्म” हाच श्रेष्ठ धर्म मानला जात आला आहे.
जोशी: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, “नव्हे”, त्यांचंच १००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि प्रजेला सुरक्षित केले, अभय दिले.
कांबळे: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकापासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.
जोशी: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!
कांबळे: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले. Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वराज्य.
जोशी: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून हिणवायचे, आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं, म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला. स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राम्हणांना झोडपू लागले. कारण अगदी Alexander च्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राम्हणांना वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.
कांबळे: पण इंग्रजांच्या काळातील टीकेमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.
जोशी: हे अर्धसत्य आहे. इंग्रजामुळे समता आली हे खोटे. पण त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाज-व्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते ठाऊक आहे तुम्हाला?
कांबळे: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?
जोशी: (हसून बघत) अहो कांबळे; फुले आंबेडकर ह्यांच्या अगोदर लोकहितवादी देशमुख, आगरकर, रानडे, रेवेरंड टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांच्या बरोबरीने, सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत.
सावरकरांनी स्पष्ट सांगितले, की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता.
कांबळे: बरोबर आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते.
जोशी: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ८ – ९ वर्ष काम करतो आहे; तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा, दुजाभाव केला का?
कांबळे: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही. आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.
जोशी: बरोबर. धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे. कांबळे, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राम्हणाने अन्याय केला का?कांबळे: नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे वडील शिकून मोठे वकील झाले.
जोशी: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राम्हणांनी अत्याचार केला का?
कांबळे: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.
जोशी: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून, स्वार्थी, फसव्या अशा पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राम्हणांनी अन्याय केला, असा ओरडा का करता?
कांबळे: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच आहेत ना?
जोशी: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात ब्राम्हण होते का? एकही नव्हता. हे मी नाही सांगत, सरकारी पुरावे बोलत आहेत.
कांबळे: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.
जोशी: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राम्हणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती आहे. कारण ब्राम्हण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही. आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे
कार्यक्रम बरे.
कांबळे: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय. भटाला त्याचे सोयर – सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात तसा, “भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत”.
जोशी: ब्राम्हण असे का झाले ह्याचा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!
कांबळे: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, सावरकर, कान्हेरे, गोखले, आगरकर, एस एम जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.
जोशी: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राम्हण होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.
कांबळे: (पुन्हा निःशब्द, डोळ्यात पाणी) पण जोशी, गांधीजींना गोडसेने मारले. तोही भटच होता.
जोशी: गोडसेने गांधीहत्या केली. त्यानंतर गावोगावी ब्राम्हणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या चूकीने हजारो ब्राम्हणांचे निःस्वार्थी बलिदान फोल ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.
कांबळे: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य बुडवलच ना?
जोशी: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, विश्वासराव, नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पांच पिढ्या इमाने – इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा
अटकेपार म्हणजे अफगाणिस्थानपर्यंत आपली मराठी सत्ता नेली. पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राम्हण देवासारखे पूजतात. पण
पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलटपक्षी त्यांना बदनाम केले जाते.
कांबळे: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात, राजकारणात का येत नाहीत.
जोशी: ब्राम्हण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे. ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राम्हण स्वतः कोषात गेला म्हणा. ब्राम्हणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग,
बलिदान करून पदरी काय पडल? अवहेलना? तिरस्कार? त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर. मरू दे, समाज, देश गेला
खड्ड्यात
कांबळे: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती किंवा
निवृत्ती म्हणा पाहिजे तर त्याला, चुकीची नाही वाटत तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल.
कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी, पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.
जोशी: अहो कांबळेसाहेब, आज इतकी वाईट परिस्थिती आहे, २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद उकरला. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे प्रशिक्षक नव्हते असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. ह्यांच्या दृष्टीने, समर्थ रामदासस्वामी आणि महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे,
रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय व आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह वाह!! किती किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही.
कांबळे: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ
रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.
जोशी: पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच गोष्टी सुचणार दुसर काय
कांबळे: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.
जोशी: ब्राम्हणांनी “मौनं खलु साधनं” हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर.
कांबळे: अहो, पण हे घातक आहे. चूकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.
जोशी: हल्ली पाप – पुण्य, खर – खोट अस काही राहील आहे अस वाटत तुम्हाला? गुंड बदमाश आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.
कांबळे: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हव. ही राजकारणात पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल.
जोशी: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता ब्राम्हणांनी समाजकारणात, राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ती जबाबदारी ब्राम्हण स्वीकारतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात बोलतील व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर येतील असा विश्वास वाटतो आहे.
लेखक – मनोज शिवराम लोंढे
“ब्राम्हण हरवला आहे”*******
स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.
कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात खिचपत पडलो असतो.
जोशी: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरच!! आणि इंग्रजांच्या राज्यातच हे जे चालले आहे ते चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यांनी समाजप्रबोधन केल. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?
कांबळे: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.
जोशी: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झाले नाहीत?
कांबळे: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?
जोशी: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्याने, समतेने, गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राम्हण होते.
कांबळे: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. “मानवता धर्म” हाच श्रेष्ठ धर्म मानला जात आला आहे.
जोशी: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, “नव्हे”, त्यांचंच १००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि प्रजेला सुरक्षित केले, अभय दिले.
कांबळे: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकापासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.
जोशी: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!
कांबळे: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले. Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वराज्य.
जोशी: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून हिणवायचे, आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं, म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला. स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राम्हणांना झोडपू लागले. कारण अगदी Alexander च्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राम्हणांना वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.
कांबळे: पण इंग्रजांच्या काळातील टीकेमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.
जोशी: हे अर्धसत्य आहे. इंग्रजामुळे समता आली हे खोटे. पण त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाज-व्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते ठाऊक आहे तुम्हाला?
कांबळे: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?
जोशी: (हसून बघत) अहो कांबळे; फुले आंबेडकर ह्यांच्या अगोदर लोकहितवादी देशमुख, आगरकर, रानडे, रेवेरंड टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांच्या बरोबरीने, सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत.
सावरकरांनी स्पष्ट सांगितले, की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता.
कांबळे: बरोबर आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते.
जोशी: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ८ – ९ वर्ष काम करतो आहे; तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा, दुजाभाव केला का?
कांबळे: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही. आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.
जोशी: बरोबर. धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे. कांबळे, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राम्हणाने अन्याय केला का?कांबळे: नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे वडील शिकून मोठे वकील झाले.
जोशी: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राम्हणांनी अत्याचार केला का?
कांबळे: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.
जोशी: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून, स्वार्थी, फसव्या अशा पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राम्हणांनी अन्याय केला, असा ओरडा का करता?
कांबळे: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच आहेत ना?
जोशी: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात ब्राम्हण होते का? एकही नव्हता. हे मी नाही सांगत, सरकारी पुरावे बोलत आहेत.
कांबळे: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.
जोशी: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राम्हणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती आहे. कारण ब्राम्हण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही. आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे
कार्यक्रम बरे.
कांबळे: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय. भटाला त्याचे सोयर – सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात तसा, “भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत”.
जोशी: ब्राम्हण असे का झाले ह्याचा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!
कांबळे: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, सावरकर, कान्हेरे, गोखले, आगरकर, एस एम जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.
जोशी: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राम्हण होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.
कांबळे: (पुन्हा निःशब्द, डोळ्यात पाणी) पण जोशी, गांधीजींना गोडसेने मारले. तोही भटच होता.
जोशी: गोडसेने गांधीहत्या केली. त्यानंतर गावोगावी ब्राम्हणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या चूकीने हजारो ब्राम्हणांचे निःस्वार्थी बलिदान फोल ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.
कांबळे: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य बुडवलच ना?
जोशी: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, विश्वासराव, नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पांच पिढ्या इमाने – इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा
अटकेपार म्हणजे अफगाणिस्थानपर्यंत आपली मराठी सत्ता नेली. पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राम्हण देवासारखे पूजतात. पण
पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलटपक्षी त्यांना बदनाम केले जाते.
कांबळे: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात, राजकारणात का येत नाहीत.
जोशी: ब्राम्हण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे. ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राम्हण स्वतः कोषात गेला म्हणा. ब्राम्हणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग,
बलिदान करून पदरी काय पडल? अवहेलना? तिरस्कार? त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर. मरू दे, समाज, देश गेला
खड्ड्यात
कांबळे: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती किंवा
निवृत्ती म्हणा पाहिजे तर त्याला, चुकीची नाही वाटत तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल.
कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी, पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.
जोशी: अहो कांबळेसाहेब, आज इतकी वाईट परिस्थिती आहे, २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद उकरला. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे प्रशिक्षक नव्हते असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. ह्यांच्या दृष्टीने, समर्थ रामदासस्वामी आणि महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे,
रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय व आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह वाह!! किती किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही.
कांबळे: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ
रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.
जोशी: पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच गोष्टी सुचणार दुसर काय
कांबळे: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.
जोशी: ब्राम्हणांनी “मौनं खलु साधनं” हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर.
कांबळे: अहो, पण हे घातक आहे. चूकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.
जोशी: हल्ली पाप – पुण्य, खर – खोट अस काही राहील आहे अस वाटत तुम्हाला? गुंड बदमाश आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.
कांबळे: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हव. ही राजकारणात पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल.
जोशी: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता ब्राम्हणांनी समाजकारणात, राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ती जबाबदारी ब्राम्हण स्वीकारतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात बोलतील व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर येतील असा विश्वास वाटतो आहे.
लेखक – मनोज शिवराम लोंढे
Sep 26, 2011 @ 08:05:39
ನಮಸ್ಕಾರ ..ಕರ್ನಾಟಕದ ಮಂಗಳೂರಿನ ಹತ್ತಿರ ಮೂಡಬಿದಿರೆ ಬಳಿಯಲ್ಲಿ “ಅಶ್ವತ್ತಪುರ ” ಎಂಬ ಊರು ಇದೆ .ಅಲ್ಲಿ “ಶ್ರೀ ರಾಮ ದೇವಸ್ಥಾನ “ಇದೆ ಇದು ಸುಮಾರು ನೂರು ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಗೊಂದಾವಲಿ ಮಹಾರಾಜರು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದು .ಈ ಊರಿನಲ್ಲಿ Deshastha brahmins ದೇಶಸ್ಥ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಇದ್ದಾರೆ .ಒಮ್ಮೆ ಬಂದು ಅವರನ್ನು ಬೆಟ್ಟಿ ಯಾಗಿ.my cell no.09945984399.>>><< Shankaramoorthy.
Oct 27, 2011 @ 16:12:37
Dear Sir,
I would appreciate if you could re-send the same message in English. We are unable to understand this language.
Regards,
Team Deshasthayan
Sep 27, 2011 @ 14:25:22
Uttam ! krupaya aapalya samjatil mukhya ghadamodi baddal mala kalawat jaa. pudhil brahman adhiweshan kenwha aahe ?
Sep 27, 2011 @ 14:30:26
Krupaya , Vivija Manch Dware Prakashit Zaleli shri H.M. Marathe Yanchya 15 Pustika wacha
Sep 29, 2011 @ 18:40:29
It is heartening to come across this blog on the community. Great beginning. A lot needs to be done to bring every one together. This is a need of the hour and it is growing critical as each day passes, considering degeneration & marginalization in society. It is only through collective strength, that our voice shall gain the power to be heard and to influence decisions. Without collective strength and power, there shall not remain any defense and progress.Let’s therefore spread the good word, pro-actively network and come together to formalize an organization representing, defending & propagating the community’s interests.
Oct 27, 2011 @ 16:15:12
Anilji,
Thanks a lot for your support and encouragement. This endeavor is precisely to help our community bond together and network effectively for a common good.
Appreciate all the feedback
Regards,
Team Deshasthayan
Nov 01, 2011 @ 22:03:14
Good job team.
Re. one comment why koknashthas are more united than deshasthas, because deshastha = gairsheestha